विचार ...



 बोलता बोलता अचानकच शब्द हरवून जातात 
मनाच्या भावना मग मनात घर करून राहतात. 
सुचत नाही काही, घुसमट होते, 
डोळ्यांमध्ये मग अश्रूंची दाटी होते

कुठेतरी मग मन मोकळे करावेसे वाटते …
अश्रूंना खळखळणाऱ्या नदीप्रमाणे वाहून द्यावेसे वाटते.


Return to Main Page